Surprise Me!

Shiv Sena MP Vinayak Raut यांचा PM Modi सरकारवर आरोप | Loksabha | Delhi

2021-09-13 0 Dailymotion

एनडीएमधून बाहेर काढल्यामुळे शिवसेनेचे खासदार चांगलेच चवताळले आहेत. दररोज ते कोणत्या ना कोणत्या मुद्दयावर मोदी सरकारवर टीका करताहेत. खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूर - सांगली ईथे आलेल्या महापूरावर प्रश्न उपस्थित करत सरकारनी आपलं वचन पाळलं नाही, असा आरोप केला. सांगली - कोल्हापूरच्या महापूरात अनेक जनावरं दगावली, जनतेला खूप त्रास झाला. त्यावेळी केंद्र सरकारच्या पथकानी सात हजार कोटीचं नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता. पण केंद्र सरकारनी ९०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली. ही मदतही पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप त्यांनी केला. <br /><br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />#LokmatNews #loksabhawintersession2019 #vinayakraut #delhi<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Buy Now on CodeCanyon